Translate

Wednesday, September 5, 2018

काही प्रेरनादायी गोष्ठी

           
विवेक पाटील
vivekanandmpawar@gmail.com


           १००० आरशांची खोली


एका  अध्यात्मिक गुरु ना एका माणसाने विचारले "माझे *१००० आरशांची खोली*

एका  अध्यात्मिक गुरु ना एका माणसाने विचारले "माझे कामगार माझ्याशी प्रामाणिक नाहीत. पत्नी, मुलं, सगळं जग हे स्वार्थी आहे. सगळे चुकीचेच वागतात. अस का?"

तेव्हा गुरु हसले आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली.

एका गावात एक खोली होती. त्या खोलीत १००० आरसे होते. त्यात खोलीत एक छोटी मुलगी खेळायला जायची. अर्थातच तिला तिच्या भोवती अनेक मुली दिसायच्या. ती खुश व्हायची. ती हसली की त्या सगळ्या हसायच्या. तिने टाळ्या वाजवल्या की त्या सगळ्या टाळ्या वाजवायच्या. त्यामुळे तिला ती खोली म्हणजे सर्वोत्तम जागा वाटायची.
त्याच खोलीत एकदा एक खूप त्रासलेला, एकदम नाराज माणूस शिरला. त्याला त्याच्या भोवती सगळे चिडलेले, नाराज ,अस्वस्थ चेहरे दिसायला लागले. ते सगळे त्याच्याकडे रोखून पहात होते. त्याने एकदम भडकून त्यांच्यावर हात उगारला तर त्या सगळ्यांनी ही त्याच्यावर हात उगारला. त्याच्या मनात विचार आला अरेच्या काय ही खोली. जगात यापेक्षा वाईट जागा नसेल.

हे जग म्हणजे अशाच हजारो आराशांची मोठी खोली आहे.
आपण जसे असू तसे त्या आरशातून दिसू. जग म्हणजे स्वर्ग की नरक हे आपल्यावर अवलंबून आहे. आपण जसं पाहू तसं ते दिसेल." माझ्याशी प्रामाणिक नाहीत. पत्नी, मुलं, सगळं जग हे स्वार्थी आहे. सगळे चुकीचेच वागतात. अस का?"

तेव्हा गुरु हसले आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली.

एका गावात एक खोली होती. त्या खोलीत १००० आरसे होते. त्यात खोलीत एक छोटी मुलगी खेळायला जायची. अर्थातच तिला तिच्या भोवती अनेक मुली दिसायच्या. ती खुश व्हायची. ती हसली की त्या सगळ्या हसायच्या. तिने टाळ्या वाजवल्या की त्या सगळ्या टाळ्या वाजवायच्या. त्यामुळे तिला ती खोली म्हणजे सर्वोत्तम जागा वाटायची.
त्याच खोलीत एकदा एक खूप त्रासलेला, एकदम नाराज माणूस शिरला. त्याला त्याच्या भोवती सगळे चिडलेले, नाराज ,अस्वस्थ चेहरे दिसायला लागले. ते सगळे त्याच्याकडे रोखून पहात होते. त्याने एकदम भडकून त्यांच्यावर हात उगारला तर त्या सगळ्यांनी ही त्याच्यावर हात उगारला. त्याच्या मनात विचार आला अरेच्या काय ही खोली. जगात यापेक्षा वाईट जागा नसेल.

हे जग म्हणजे अशाच हजारो आराशांची मोठी खोली आहे.
आपण जसे असू तसे त्या आरशातून दिसू. जग म्हणजे स्वर्ग की नरक हे आपल्यावर अवलंबून आहे. आपण जसं पाहू तसं ते दिसेल."
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌼🌷🌼🌷🌼🌷🌺



🎪🎪एकदम सुदंर वाचाच🌷🌷


       ||भक्ती ||


* जेंव्हा भक्ती अन्नात शिरते
ती *प्रसाद* बनते !!!
* जेंव्हा ती भुकेत शिरते
तिला *उपवास* म्हणतात !!!
* जेंव्हा ती पाण्यात शिरते
तिला *तीर्थ* संबोधतात !!!
* जेंव्हा ती प्रवासाला निघते
तिला *यात्रा* म्हणतात !!!
* जेंव्हा भक्ती संगीतात शिरते
तिला *भजन,कीर्तन* म्हणतात !!!
* जेंव्हा ती लोकसंगीतात शिरते
तिला *भारुड* म्हणतात !!!
* जेंव्हा भक्ती घरात शिरते
तेंव्हा घर *मंदिर* बनते !!!
* जेंव्हा भक्ती कृतीत उतरते
त्याला *सेवा* म्हणतात !!!
* जेंव्हा भक्ती मानवात शिरते
तेंव्हा *माणुसकी* तयार होते !!!
😎😎😎😎😎😎😎😎



*वोटर और गधा*
Must read till end

एक नेता वोट माँगने के लिए एक बूढ़े आदमी के पास गया ।  और उनको 1000/- रुपये पकड़ाते हुए कहा, "बाबा जी, इस बार वोट मुझे दें।"
बाबा जी ने कहा, बेटा मुझे पैसे नही चाहिए। वोट चाहिए तो एक गधा खरीद के ला दो!
नेता को वोट चाहिए था, वो गधा ढूँढने निकला। मगर कहीं भी 20,000/- से कम क़ीमत पर कोई गधा नही मिला। तो वापस आकर बाबा जी से बोला, मुनासिब क़ीमत पर कोई गधा नही मिला। कम से कम 20,000/-  का एक गधा है। इसलिए मैं आपको गधा तो नहीं दे सकता।
बाबा जी ने कहा,  "बेटा, वोट माँग कर शर्मिंदा ना करो!"
"तुम्हारी नज़र में मेरी कीमत गधे  से भी सस्ती हैं! जब गधा 20,000/- से कम में नही बिका तो मैं तो इंसान हूँ 1000/- में कैसे बिक सकता हूँ ?

 Elections 2019
😎😎😎😎😎😎😎😎🤓🤓🤓🤓🤓🤓😛😛😛😛😛😛😛🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓





                *"स्त्री" क्यों पूजनीय है ?*
                   *==============*

*एक बार सत्यभामाजी ने श्रीकृष्ण से पूछा, "मैं आप को कैसी लगती हूँ  ?*

*" श्रीकृष्ण ने कहा, "तुम मुझे नमक जैसी लगती हो ।"*

*सत्यभामाजी इस तुलना को सुन कर क्रुद्ध हो गयी, तुलना भी की तो किस से । आपको इस संपूर्ण विश्व में मेरी तुलना करने के लिए और कोई पदार्थ नहीं मिला।*

*श्रीकृष्ण ने उस वक़्त तो किसी तरह सत्यभामाजी को मना लिया और उनका गुस्सा शांत कर दिया ।*

*कुछ दिन पश्चात श्रीकृष्ण ने अपने महल में एक भोज का आयोजन किया छप्पन भोग की व्यवस्था हुई।*

*सर्वप्रथम सत्यभामाजी से भोजन प्रारम्भ करने का आग्रह किया श्रीकृष्ण ने ।*

*सत्यभामाजी ने पहला कौर मुँह में डाला मगर यह क्या - सब्जी में नमक ही नहीं था । कौर को मुँह से निकाल दिया ।*

*फिर दूसरा कौर मावा-मिश्री का मुँह में डाला और फिर उसे चबाते-चबाते बुरा सा मुँह बनाया और फिर पानी की सहायता से किसी तरह मुँह से उतारा ।*

*अब तीसरा कौर फिर कचौरी का मुँह में डाला और फिर.. आक्..थू !*

*तब तक सत्यभामाजी का पारा सातवें आसमान पर पहुँच चुका था । जोर से चीखीं.. किसने बनाई है यह रसोई ?*

*सत्यभामाजी की आवाज सुन कर श्रीकृष्ण दौड़ते हुए सत्यभामाजी  के पास आये और पूछा क्या हुआ देवी ? कुछ गड़बड़ हो गयी क्या ? इतनी क्रोधित क्यों हो ? तुम्हारा चेहरा इतना तमतमा क्यूँ रहा है ? क्या हो गया ?*

*सत्यभामाजी ने कहा किसने कहा था आपको भोज का आयोजन करने को ?*

*इस तरह बिना नमक की कोई रसोई बनती है ? किसी वस्तु में नमक नहीं है। मीठे में शक्कर नहीं है। एक कौर नहीं खाया गया।*

 *श्रीकृष्ण ने बड़े भोलेपन से पूछा, तो क्या हुआ बिना नमक के ही खा लेती ।*

*सत्यभामाजी फिर क्रुद्ध होकर बोली कि लगता है दिमाग फिर गया है आपका ? बिना शक्कर के मिठाई तो फिर भी खायी जा सकती है मगर बिना नमक के कोई भी नमकीन वस्तु नहीं खायी जा सकती है ।*

*तब श्रीकृष्ण ने कहा तब फिर उस दिन क्यों गुस्सा हो गयी थी जब मैंने तुम्हे यह कहा कि तुम मुझे नमक पर जितनी प्रिय हो ।*

*अब सत्यभामाजी को सारी बात समझ में आ गयी की यह सारा वाकया उसे सबक सिखाने के लिए था और उनकी गर्दन झुक गयी ।*

*कथा का मर्म  :-*
*~~~~~~~~~*

*स्त्री जल की तरह होती है, जिसके साथ मिलती है उसका ही गुण अपना लेती है । स्त्री नमक की तरह होती है जो अपना अस्तित्व मिटा कर भी अपने प्रेम-प्यार तथा आदर-सत्कार से परिवार को ऐसा बना देती है ।*

*माला तो आप सबने देखी होगी। तरह-तरह के फूल पिरोये हुवे पर शायद ही कभी किसी ने अच्छी से अच्छी माला में अदृश्य उस "सूत" को देखा होगा जिसने उन सुन्दर सुन्दर फूलों को एक साथ बाँध कर रखा है ।*

*लोग तारीफ़ तो उस माला की करते हैं जो दिखाई देती है मगर तब उन्हें उस सूत की याद नहीं आती जो अगर टूट जाये तो सारे फूल इधर-उधर बिखर जाते है ।।*

*स्त्री उस सूत की तरह होती है जो बिना किसी चाह के , बिना किसी कामना के , बिना किसी पहचान के , अपना सर्वस्व खो कर भी किसी के जान-पहचान की मोहताज नहीं होती है और शायद इसीलिए दुनिया श्रीराम के पहले सीताजी को और कान्हाजी  के पहले श्रीराधेजू को याद करती है ।*

*अपने को विलीन कर के पुरुषों को सम्पूर्ण करने की शक्ति भगवान् ने केवल स्त्रियों को ही दी है ।।*

        *सम्पूर्ण नारी शक्ति को नमन्*

               राधे   राधे🌹



लेखन= unknown
(प्रस्तुत सर्व लेख व्हॉट्सप   वरून घेतले  आहे.)

 
विवेक पाटिल
vivekanandmpawar@gmail.com

Motivational story =🔎दृष्टिकोण 🔍=

                     
                 
               Most motivational story
              

              कुठल्याही परिस्थितीत सकारात्मक कसं राहायचं ???
हे वाचा... आयुष्यात परत कधीही नकारात्मक विचार मनातसुद्धा येणार नाही.

              मला भेटलेली एक सुंदर स्त्री!
-----      ---------------------------------------
एका संध्याकाळी सगळी कामं आटोपुन मंदिराबाहेरील एका आडबाजुच्या बाकड्यावर बसलो होतो, अंधार पडत चालला होता, वर्दळही फारशी नव्हती. घरी जायच्या आधी कोणाचे काही कॉल्स, व्हॉट्स अप बघावं म्हणुन मोबाईल काढला.... बघतो तो हँग झालेला... बापरे बरेच महत्त्वाचे कॉल्स आता कसे करायचे? मोबाईल चालु करण्याचा खटाटोप चालु झाला... वैताग आला... मोबाईल काही सुरु होईना ....

काय करावं या विचारांच्या तंद्रीत असतांनाच खांद्यावर कुणीतरी हात ठेवला आणि घोगर्या आवाजात कुणीतरी विचारलं, कोण हाय ...? मी तंद्रीतुन जागा होत एकदम दचकलो आणि वर पाहिलं तर बघुन भिती वाटावी अशा विचित्र चेहऱ्याची एक बाई शेजारी उभी....

आधी घाबरलो पण नंतर चिडुन विचारलं , काय बाई हि काय पद्धत आहे का ? दिसतंय का नाही तुला ? फटकन येवुन अशी अंगावर हात ठेवतेस ... घाबरलो ना मी...!

तशी म्हणाली, आवो मला दिसत नाय, हितंच मी भायेर भीक मागती, या टायमाला मी हितंच बसुन भाकर खाती... मापी करा, मी जाती दुसरीकडं ... मी ओशाळलो, म्हटलं, नाही बाई बसा इथंच , मी चाललोच आहे...

तिला बघुन अंगातला डॉक्टर जागा झाला, म्हणालो डोळे कशानं गेले? म्हणाली, लहानपणी डोळ्यातनं पाणी येत व्हतं लइ दुकायचे डोळे, आयबापानं गावातल्या भगताला दाखवलं, त्यांनं कायतरी औशद सोडलं डोळ्यात , मरणाची आग झाली, नंतर डाक्टर म्हणला कसलंतरी अॕशीड व्हतं ते, डोळं आतुन जळल्यात , तवापासुन दिसणंच बंद झालं, 17 वर्साची व्हते मी तवा....

अरेरे ! तुमच्या आईबापाच्या आणि भगताच्या चुकीमुळं डोळे गेले तुमचे , आधीच ते डॉक्टरांकडे गेले असते तर हि वेळ नसती आली... बेअक्कल असतात लोकं... मी सहज बोलुन गेलो. यावर मला वाटलं माझ्याच सुरात सुर मिसळुन ती आता त्यांना शिव्या शाप देईल, पण नाही, ती म्हणाली, नाय वो कुनाच्या आयबापाला वाटंल आपल्या तरण्या पोरीचं डोळं जावं म्हणुन ? बिचाऱ्यानी त्यांना जे जमलं ते केलं... खेड्यात कुटनं आनायचा डाक्टर ? आणी आला तरी त्याला पैसं कुटनं दिलं आस्त ? माजं डोळं गेल्यावर डोकं आपटुन आपटुन माजा बाप गेला ...त्या बिचाऱ्याची काय चुक व्हती? माज्या आईनं, एकाद्या लहान बाळावानी माजं सगळं केलं... डोळं आसताना जेवडी माया नाय केली त्याच्या पेक्षा जास्त माया तीनं डोळं गेल्यावर केली.. मी चांगली आसते तर येवडी फुलावानी जपली आसती का मला ? डोळं गेल्याचा आसाबी फायदा आसतुया ... हसत म्हणाली...

वाईटातुन सुद्धा किती चांगलं शोधण्याचा प्रयत्न करत होती हि बाई ?

तरी मी म्हणालो, मग भगताचं काय ... ? त्यांनं तर चुकीचं औषध सोडलं ना ?

म्हणाली, आसं कसं म्हणता सायेब, माजं डोळं काय मुद्दाम घालवलं का त्यानं ? आवो मला ते औशद लागु न्हाई झालं त्याला त्यो तरी काय करणार ? आवो माजं डोळं जाणारंच होतं, त्याला त्यो निमित्त झाला फक्त ... माज्या नशीबाचे भोग हुते ते ... त्या बिचाऱ्याचा दोष न्हाई... कुणी काही चांगलं करायला गेलं आन चुकुन वाईट झालं तर त्याला दोष देवु नाई... !
डाक्टर सुई टोचतो, पण बरं वाटावं म्हणुनच ना? त्याचा दुखवायचा इचार नसतो त्यात... आपुन आसं समजुन घेतलं तर कुणाचा राग कशाला येईल...?
Intention is important behind every action या वाक्याचा सार या बाईने किती सहज सांगीतला ...!!!

पण आज्जी इतकी वर्षे तुम्ही काहिही न बघता कशा राहु शकला?

म्हणाली, न बघता? काय बघायचं राहिलंय ... आवो सगळं बगुन मनात साटवलंय .... वासराला दुध पाजताना गाईचं डोळं म्या पाहिलेत, सगळा भात माज्या ताटात टाकुन उपाशी हासत झोपणारी आई म्या पाह्यलीय, पिल्लाच्या चोचीत घास भरवणारी चिमणी म्या बगीतली, कुत्र्याच्या पिल्लाला दुध पाजणारी शेळी म्या बगीतली, फुटलेल्या छपरातनं आत येणारं चांदणं म्या बगीतलंय, मातीतनं उगवणारा कोंब म्या पाह्यलाय .... तुमी काय बगीतलं ह्यातलं ...? आवो ह्ये सगळं बगुन झाल्यावर राह्यलंच काय बगायला ?

तीच्या प्रश्नाला उत्तर नव्हतं माझ्याकडे !

आज्जी तुमचं लग्न ....? चाचरत मी विचारलं... आज्जी म्हणाली, झालं हुतं की, त्यो बी आंदळा हुता, त्यानंच आणलं पुण्याला मला .... पदरात एक पोरगी टाकली, त्याच्या पुण्याईनं पोरगी आंदळी नव्हती ... म्हणलं चला चांगलं दिवस आलं ... पन त्योबी दोन वर्षातच गेला...... बरं झालं बिचारा त्यो तरी सुटला.... !

आणि आज्जी तुमची पोरगी ? ती कुठाय ? आज्जी भकास हसली,म्हणाली, तीच्या विसाव्या वर्षी ती गेली तीच्या बापामागं त्याला शोधायला ... आता दोगं वरनं माजी मजा बगत आसतील .... स्वर्गात म्हणं नाचगाणी चालत्यात रोज, पन आमच्या आंदळ्याच्या नशीबात ते बी न्हाई मेल्यावर सुदा..... असं म्हणुन आज्जी हसायला लागली...

पण मी सुन्न झालो, काय बोलावं हेच कळेना.... इतकं सगळं भोगुनही हि इतकी निर्विकार !

आज्जी, या सगळ्यात दोष कुणाचा ?

कुणाचाच न्हाई, परत्येकानं आपापलं काम केलं, ज्याचा त्याचा मोबदला ज्याला त्याला मिळाला... आपल्या वाट्याला आलं ते घ्यायचं, का आन कसं ते इचारायचं न्हाइ... भाकर मिळाली तर म्हणायचं आज आपली दिवाळी, ज्या दिवशी मिळणार न्हाई म्हणायचं, चला आज उपास करु....
दोष कुनाला द्यायचा न्हाई... वाईटात बी चांगलं शोधलं तर माणसाला वाईट वाटायचं काहि कारणच नाही...

ते कसं आज्जी मला नाही समजलं ...

ह्ये बगा सायेब, एकाद्याचा हात जरी तुटला तरी त्यानं म्हणावं, एकच हात तुटलाय , दुसरा तरी हाय चांगला, दोनी हात गेलं तरी म्हणावं पाय तरी हायेत माजे आजुन... आता माजं बगा, दोनी डोळं गेलं तरी बोलता येतंय ना मला ???

काय बोलावं मलाच कळेना, या विद्रुप चेहऱ्यामागे किती विद्वत्ता दडली होती ? वयामुळं हा पोक्तपणा आला असेल कि, भोगलेल्या सर्व यातनांमुळे मनाला आलेला हा बधीरपणा असेल ?

काहिही असो एव्हढ्या सुंदर विचाराची, वाईटातुन चांगलंच शोधण्याचा प्रयत्न करणारी, वरवर विचित्र दिसणारी आजी तेव्हा मला जगातली सर्वात सुंदर स्त्री भासली !!! -(दुःखातही सूखी होता ती)
                  कुठल्याही परिस्थितीत सकारात्मक कसं राहायचं ???
हे वाचा... आयुष्यात परत कधीही नकारात्मक विचार मनातसुद्धा येणार नाही.

                               मला भेटलेली एक सुंदर स्त्री!
                             ---------------------------------------------
एका संध्याकाळी सगळी कामं आटोपुन मंदिराबाहेरील एका आडबाजुच्या बाकड्यावर बसलो होतो, अंधार पडत चालला होता, वर्दळही फारशी नव्हती. घरी जायच्या आधी कोणाचे काही कॉल्स, व्हॉट्स अप बघावं म्हणुन मोबाईल काढला.... बघतो तो हँग झालेला... बापरे बरेच महत्त्वाचे कॉल्स आता कसे करायचे? मोबाईल चालु करण्याचा खटाटोप चालु झाला... वैताग आला... मोबाईल काही सुरु होईना ....

काय करावं या विचारांच्या तंद्रीत असतांनाच खांद्यावर कुणीतरी हात ठेवला आणि घोगर्या आवाजात कुणीतरी विचारलं, कोण हाय ...? मी तंद्रीतुन जागा होत एकदम दचकलो आणि वर पाहिलं तर बघुन भिती वाटावी अशा विचित्र चेहऱ्याची एक बाई शेजारी उभी....

आधी घाबरलो पण नंतर चिडुन विचारलं , काय बाई हि काय पद्धत आहे का ? दिसतंय का नाही तुला ? फटकन येवुन अशी अंगावर हात ठेवतेस ... घाबरलो ना मी...!

तशी म्हणाली, आवो मला दिसत नाय, हितंच मी भायेर भीक मागती, या टायमाला मी हितंच बसुन भाकर खाती... मापी करा, मी जाती दुसरीकडं ... मी ओशाळलो, म्हटलं, नाही बाई बसा इथंच , मी चाललोच आहे...

तिला बघुन अंगातला डॉक्टर जागा झाला, म्हणालो डोळे कशानं गेले? म्हणाली, लहानपणी डोळ्यातनं पाणी येत व्हतं लइ दुकायचे डोळे, आयबापानं गावातल्या भगताला दाखवलं, त्यांनं कायतरी औशद सोडलं डोळ्यात , मरणाची आग झाली, नंतर डाक्टर म्हणला कसलंतरी अॕशीड व्हतं ते, डोळं आतुन जळल्यात , तवापासुन दिसणंच बंद झालं, 17 वर्साची व्हते मी तवा....

अरेरे ! तुमच्या आईबापाच्या आणि भगताच्या चुकीमुळं डोळे गेले तुमचे , आधीच ते डॉक्टरांकडे गेले असते तर हि वेळ नसती आली... बेअक्कल असतात लोकं... मी सहज बोलुन गेलो. यावर मला वाटलं माझ्याच सुरात सुर मिसळुन ती आता त्यांना शिव्या शाप देईल, पण नाही, ती म्हणाली, नाय वो कुनाच्या आयबापाला वाटंल आपल्या तरण्या पोरीचं डोळं जावं म्हणुन ? बिचाऱ्यानी त्यांना जे जमलं ते केलं... खेड्यात कुटनं आनायचा डाक्टर ? आणी आला तरी त्याला पैसं कुटनं दिलं आस्त ? माजं डोळं गेल्यावर डोकं आपटुन आपटुन माजा बाप गेला ...त्या बिचाऱ्याची काय चुक व्हती? माज्या आईनं, एकाद्या लहान बाळावानी माजं सगळं केलं... डोळं आसताना जेवडी माया नाय केली त्याच्या पेक्षा जास्त माया तीनं डोळं गेल्यावर केली.. मी चांगली आसते तर येवडी फुलावानी जपली आसती का मला ? डोळं गेल्याचा आसाबी फायदा आसतुया ... हसत म्हणाली...

वाईटातुन सुद्धा किती चांगलं शोधण्याचा प्रयत्न करत होती हि बाई ?

तरी मी म्हणालो, मग भगताचं काय ... ? त्यांनं तर चुकीचं औषध सोडलं ना ?

म्हणाली, आसं कसं म्हणता सायेब, माजं डोळं काय मुद्दाम घालवलं का त्यानं ? आवो मला ते औशद लागु न्हाई झालं त्याला त्यो तरी काय करणार ? आवो माजं डोळं जाणारंच होतं, त्याला त्यो निमित्त झाला फक्त ... माज्या नशीबाचे भोग हुते ते ... त्या बिचाऱ्याचा दोष न्हाई... कुणी काही चांगलं करायला गेलं आन चुकुन वाईट झालं तर त्याला दोष देवु नाई... !
डाक्टर सुई टोचतो, पण बरं वाटावं म्हणुनच ना? त्याचा दुखवायचा इचार नसतो त्यात... आपुन आसं समजुन घेतलं तर कुणाचा राग कशाला येईल...?
Intention is important behind every action या वाक्याचा सार या बाईने किती सहज सांगीतला ...!!!

पण आज्जी इतकी वर्षे तुम्ही काहिही न बघता कशा राहु शकला?

म्हणाली, न बघता? काय बघायचं राहिलंय ... आवो सगळं बगुन मनात साटवलंय .... वासराला दुध पाजताना गाईचं डोळं म्या पाहिलेत, सगळा भात माज्या ताटात टाकुन उपाशी हासत झोपणारी आई म्या पाह्यलीय, पिल्लाच्या चोचीत घास भरवणारी चिमणी म्या बगीतली, कुत्र्याच्या पिल्लाला दुध पाजणारी शेळी म्या बगीतली, फुटलेल्या छपरातनं आत येणारं चांदणं म्या बगीतलंय, मातीतनं उगवणारा कोंब म्या पाह्यलाय .... तुमी काय बगीतलं ह्यातलं ...? आवो ह्ये सगळं बगुन झाल्यावर राह्यलंच काय बगायला ?

तीच्या प्रश्नाला उत्तर नव्हतं माझ्याकडे !

आज्जी तुमचं लग्न ....? चाचरत मी विचारलं... आज्जी म्हणाली, झालं हुतं की, त्यो बी आंदळा हुता, त्यानंच आणलं पुण्याला मला .... पदरात एक पोरगी टाकली, त्याच्या पुण्याईनं पोरगी आंदळी नव्हती ... म्हणलं चला चांगलं दिवस आलं ... पन त्योबी दोन वर्षातच गेला...... बरं झालं बिचारा त्यो तरी सुटला.... !

आणि आज्जी तुमची पोरगी ? ती कुठाय ? आज्जी भकास हसली,म्हणाली, तीच्या विसाव्या वर्षी ती गेली तीच्या बापामागं त्याला शोधायला ... आता दोगं वरनं माजी मजा बगत आसतील .... स्वर्गात म्हणं नाचगाणी चालत्यात रोज, पन आमच्या आंदळ्याच्या नशीबात ते बी न्हाई मेल्यावर सुदा..... असं म्हणुन आज्जी हसायला लागली...

पण मी सुन्न झालो, काय बोलावं हेच कळेना.... इतकं सगळं भोगुनही हि इतकी निर्विकार !

आज्जी, या सगळ्यात दोष कुणाचा ?

कुणाचाच न्हाई, परत्येकानं आपापलं काम केलं, ज्याचा त्याचा मोबदला ज्याला त्याला मिळाला... आपल्या वाट्याला आलं ते घ्यायचं, का आन कसं ते इचारायचं न्हाइ... भाकर मिळाली तर म्हणायचं आज आपली दिवाळी, ज्या दिवशी मिळणार न्हाई म्हणायचं, चला आज उपास करु....
दोष कुनाला द्यायचा न्हाई... वाईटात बी चांगलं शोधलं तर माणसाला वाईट वाटायचं काहि कारणच नाही...

ते कसं आज्जी मला नाही समजलं ...

ह्ये बगा सायेब, एकाद्याचा हात जरी तुटला तरी त्यानं म्हणावं, एकच हात तुटलाय , दुसरा तरी हाय चांगला, दोनी हात गेलं तरी म्हणावं पाय तरी हायेत माजे आजुन... आता माजं बगा, दोनी डोळं गेलं तरी बोलता येतंय ना मला ???

काय बोलावं मलाच कळेना, या विद्रुप चेहऱ्यामागे किती विद्वत्ता दडली होती ? वयामुळं हा पोक्तपणा आला असेल कि, भोगलेल्या सर्व यातनांमुळे मनाला आलेला हा बधीरपणा असेल ?
         
लेखक ===( unknown)
  (हा लेख व्हाट्सप वरून  कॉपी केला आहे)

विवेक पाटिल
vivekanandmpawar@gmail.com


Monday, September 3, 2018

अद्भुत भगवान श्री कृष्ण



             







          *कृष्ण*,,,
नावातील एकही अक्षर सरळ नसणारा हा देव,,,
प्रत्येक शब्द हा जोडाक्षर,,,
जितकं नांव कठीण तितका समजायला कठीण,,
पण एकदा समजला जी जीवनाचा अर्थ समजलाच म्हणून समजा,,
जीवन म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर कृष्ण समजून घ्यावा,,
दशावतारी भगवंताचा आठवा अवतार म्हणजे कृष्ण,,
सातवा अवतार प्रभू राम,,
*राम* ही अक्षरे सुद्धा सरळ अन त्याचं वागणं ही सरळ,,मर्यादेत,,
म्हणून *मर्यादा पुरुषोत्तम*,,,
रामाने आपल्या जीवनात कधीच कोणतीच मर्यादा ओलांडली नाही,,
तरीही काही जणांनी त्याच्यात दोष शोधले,त्याच्यावर टीका केली,,,
मग पुढच्या अवतारात प्रभू ने सर्व मर्यादा ओलांडल्या,,
करा काय करायचं ते,,,😃😃😃
जीवनात आचरण रामसारखं असावं अन समजून कृष्ण घ्यावा,,
कृष्ण आचरणात आणायच्या भानगडीत पडू नये,,
कृष्ण म्हणजे *श्रीमदभगवद्गीता*,,,
जीवनाचं सार,,,
प्रभू रामाने जसा भर दुपारी मध्यानी अवतार घेतला तसा कृष्णाने पार मध्यरात्री अवतार घेतला,,
जन्म झाल्याबरोबर त्याला ते ठिकाण सोडून गोकुळात जावं लागलं,,
गोकुळात कृष्ण फक्त वयाच्या आठव्या वर्षापर्यंत राहिला,,,
म्हणजे राधा राणी फक्त तोवर कृष्णासोबत होती, कृष्ण 8 वर्षाचा होऊ पर्यंत,,,
जे राधा आणि कृष्णविषयी चुकीची चर्चा करतात त्यांनी या गोष्टीचा जरूर विचार करावा 8 वर्षाच्या बालकाचे कसल्या पद्धतीचे प्रेम संबंध असतील राधिकेशी,,,
ईतका कमी सहवास लाभून सुद्धा राधेचं नांव कृष्णाशी कायमचं जोडलं गेलं,,
किंबहुना तीचं प्रेम इतकं नितळ,निस्सीम,निर्मळ होतं की तिचं नांव कायमचं कृष्णाच्या आधी लागलं,,
कृष्ण-राधे कोई ना केहता, केहते राधे-शाम,,,
जनम जनम के फेर मिटाता एक राधा का नाम,,
असं हे राधा आणि कृष्णाचं प्रेम,,
किंबहुना प्रेमाचं दुसरं नांव म्हणजेच राधा व कृष्ण,,
कृष्णाला 16 हजार 108 बायका,,
त्याचा ही इतिहास,,
ज्यांना त्याने मुक्त केलं त्या म्हणू लागल्या आता आम्ही आमच्या घरी जाऊ शकणार नाही तेव्हा त्याचा स्वीकार केला,,
अन नुसता स्वीकारच नाही केला त्या प्रत्येकी सोबत त्याच्या सुख दुःखात सहभागी होता,,,
आज काही महाभाग म्हणतात कृष्णाने इतक्या बायका केल्या तर आम्हाला काय हरकत आहे,,
अरे त्याने आग लागलेली 50 गावे गिळून टाकली होती,,,
तू जळता एखादा कोळसा गिळून दाखव की आधी मग कृष्णाची बरोबरी कर,,,
मी आधीच म्हटल्याप्रमाणे कृष्ण आचरणात नाही समजण्यात खरी मजा,,
त्या साठी गीता समजून घेणं महत्वाचं,,
गीते मध्ये काय नाही??
तर गीतेत सर्व आहे,,
जीवनातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर यात मिळेल,,,
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जीवन शास्त्र कृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर सांगितलं,,,
यावरून अर्जुनाची सुद्धा योग्यता किती मोठी आहे हे समजतं,,
अर्जुन या भूतलावर असा एकमेव मानव झाला जो या नाशवंत देहासह स्वर्गात 5 वर्षे राहिला व शस्त्र चालवण्याचं शिक्षण घेतलं,,
या देशासह स्वर्गात जाता येत नाही पण अर्जुन एकमेव जो 5 वर्षे तिथे राहिला,,
म्हणजे अर्जुनाची योग्यता काय आहे ते समजतं,,
त्या अर्जुनाच्या डोळ्यांवर आलेलं मोह,माया याचं पटल दूर करण्यासाठी कृष्णाने गीता सांगितली,,,
गीता समजण्यासाठी अर्जुन किती तयार आहे हे आधी कृष्णाने आधीचे 9 अध्याय पाहिलं,,
त्याची तयारी करून घेतली ,,,
मग पुढे खरा गूढार्थ सांगितला,,,
विश्वरूप दाखवतांना सुद्धा त्याला
आधी दिव्य दृष्टी दिली,,,
त्याची तयारी करून घेतली,,
मग त्याला दाखवलं की सर्व काही करणारा मीच आहे,,
तू फक्त निमित्तमात्र आहेस,,,
असा हा कृष्ण,,
त्याच्या विषयी किती सांगावं अन किती नको,,,
तो जितका अनुभवू तितका तो जास्त भावतो,,जास्त आवडतो,,
त्याला जितकं समजून घेऊ तितकं कमीच,,,
त्याच तत्वज्ञान म्हणजे संपूर्ण जीवनाचं सार,,,
ते समजून घेतलं की जीवन समजलं,,
जीवन सफल झालं,,
मनुष्य जीवनमुक्त झाला,,
अशा या कृष्णाला वंदन,,
*श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी,*
*हे नाथ नारायण वासुदेव,*
*प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ,*
*मुकुंद विष्णू भगवन नमस्ते*!!!
श्री कृष्ण जन्माष्टमी च्या सर्वांना शुभेच्छा,,,
श्री कृष्णाला *समजून* घेण्यासाठी आपणाला श्री कृष्ण परमात्मा बुद्धी प्रदान करो हीच प्रार्थना,,,
🙏🏼😊
*जय श्री कृष्ण*

*,==[[अजित काकडे,*
संगमनेर]]==यांच्या सह

विवेक पाटिल
vivekanandmpawar@gmail.com

नाम महिमा ===संत चोखोबा

विवेक पाटिल
vivekanandmpawar@gmail.com

  अभंग =।। संत चोखोबा ।।

सुखा कारणें करी तळमळ ।
जपें सर्वकाळ विठ्‌ठल वाचे ॥१॥

तेणें सर्व सुख होईल अंतरा ।
चुकती वेरझारा जन्ममरण ॥२॥

नलगे वेचावें धनाचिये पेटी ।
धरा नाम कंठीं विठोबाचें ॥३॥

बैसोनी निवांत करावें चिंतन ।
राम कृष्ण नारायण दिननिशीं ॥४॥

चोखा म्हणे ऐसा करावा निर्धार ।
नाम एक सार विठोबाचें ॥५॥

           प्रस्तुत अभंग नामपर प्रकरणातील असुन नामाचे महात्म्य    वर्णन करणारा संत चोखोबाराय यांचा पाच चरणांचा आपल्या अज्ञानी जीवाला उपदेश करणारा आहे.
आपण मागील चिंतनात सांगुन गेलो की जगातील प्रत्येक जन हा फक्त सुखासाठीच जगत असतो. परंतु आपण अज्ञानी जीव आभासिक सुखात गुरफटलेलो आहोत म्हणून अवीट सुखापासुन दुरावतो आहे. परंतु अंतःकरणात तळमळ मात्र अवीट सुखाचीच आहे बरं . हे संतमंडळी जाणुन आहेत म्हणुन सर्वच संत मंडळी आपल्या अभंगातून आपल्या अज्ञानी जीवाशी संवाद साधत असुन त्या सुखाचे वर्णन आपल्याला सुख प्राप्ती व्हावी या शुद्ध हेतुने करत असतात. असाच प्रयत्न संत चोखोबांचा सुद्धा आहे. म्हणून महाराज म्हणतात की ज्या सुखासाठी आपण तळमळता आहात तेच सुख वाचेने विठ्ठलाचा अखंड जप केल्यास प्राप्त होते. हेच अभंगाच्या पहील्या चरणात सांगतात.

सुखा कारणे करी तळमळ |
जपें सर्वकाळ विठ्ठल वाचे || 1 ||

संत चोखोबाराय म्हणतात बाबांनो आपण ज्या सुखाकरीता तळमळता आहात म्हणजे ज्या अवीट सुखाची प्राप्ती करण्यासाठी दुःखरुपी रानावनात भणभण भटकत आहात. त्याच सुखाचा सर्वात सोपा उपाय सांगतो तो म्हणजे
" जपें सर्वकाळ विठ्ठल वाचे "
आपण अज्ञानी जीवाने पांडुरंग परमात्मा विठ्ठलाचा वाचेने सर्वकाळ जप करावा म्हणजे कोणत्याही कर्माचा त्याग न करता, घरादाराचा त्याग न करता आपल्या कामातच राहुन फक्त वाचेने विठ्ठलाचा जप अखंड , सर्वकाळ करावा. कारण नाम घ्यायला " काळवेळ नाम उच्चारीता नाही " या माऊलींच्या न्यायाने काळावेळाची गरज मुळीच नाही . नाथबाबा सुद्धा आपल्या हरिपाठात सांगतात.
हरि बोला गाता हरि बोला खाता |
सर्व कार्य करीता हरि बोला ||
नाथ बाबा म्हणतात देता , घेता, उठता , बसता, हसता , भांडता, गाता , खाता नव्हे नव्हे सर्वच कामे करीता करीता मुखाने हरिचे , पांडुरंग परमात्मा विठोबाचें नामस्मरण करा म्हणजेच सर्वकाळ विठ्ठलाच्या जप करावा. अशा प्रकारे अखंड, सदासर्वकाळ वाचेने विठ्ठलाचा जप केला असता अंतरंगात सर्व सुखाची प्राप्ती होईल व जन्ममरणाची येरझार चुकविल्या जाईल. हेच अभंगाच्या दुसर्‍या चरणात संत चोखोबाराय सांगतात.

तेणें सर्व सुख होईल अंतरा |
चुकती वेरझारा जन्ममरण || 2 ||

संत चोखोबाराय म्हणतात बाबांनो तुम्ही जर सतत, सदासर्वदा, सर्वकाळ वाचेने विठ्ठल नामाचा जप केला तर आपल्या अंतरंगात सर्व सुखांची प्राप्ती होईल म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊन आत्यंतिक सुखाची प्राप्ती होईल . एवढच नाही तर जन्ममरणाची येरझार सुद्धा चुकेल. म्हणजे जन्माला येणे दुःख भोगणे व मरणे ही झाली एक येरझार अशा अनेक येरझारा आतापर्यंत आपण अनेक मारल्या असतील. या बाबत संत तुकोबा म्हणतात.
किती वेळा जन्मा यावे |
किती व्हावे फजिती ||
अशा प्रकारे किती वेळा जन्माला यावे व या ठीकाणी येऊन दुःख भोगून आपणच आपली फजिती करुन घ्यावी . अशा दुःखरुपी जन्ममरणाची येरझार चुकविल्या जाईल. व आत्मानंद, आत्मसुख प्राप्त होईल. या करीता तुम्हाला धन वगैरे काहीही वेचावें लागणार नाही किंवा या सुखाची प्राप्ती करण्यासाठी धनसंपत्तीची मुळीच गरज नसुन फक्त आपल्या कंठात विठोबाचें नाम धारण करा. हेच संत चोखोबाराय अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात.

नलगे वेचावें धनाचिये पेटी |
धरा नाम कंठीं विठोबाचें || 3 ||

ज्या प्रमाणे संसारात धनाने सर्व काही म्हणजे नोकरी वगैरे किंवा अनेक प्रकारचे पद भोगायला मिळतील नव्हे नव्हे अनेक आभासिक सुख प्राप्त होतील परंतु मनाला खरे समाधान प्राप्त होणार नाही.
त्या प्रमाणे परमार्थात कितीही धनाच्या पेट्याच्या पेट्या जरी प्राप्त केलेल्या असल्या तरी काहीच कामाच्या नाहीत म्हणजे त्या धनाच्या पेट्या देऊन दुःखरुपी जन्ममरणाची येरझार चुकवु शकणार नाही किवा ते आत्यंतिक सुख प्राप्त करण्यासाठी धनाच्या पेट्या जरी असल्या तरी त्या खर्चाव्या लागणार नाहीत तर फक्त त्या पांडुरंग परमात्मा विठोबाचें नाम कंठात धारण करावे लागेल. जसे संसारात एखादी वस्तु प्राप्त करायची असेल तर त्या करीता कष्ट करून मिळवलेले धन खर्चावे लागते त्या प्रमाणे परमार्थात आत्मवस्तुची प्राप्ती करण्याकरीता धन खर्चावे लागत नसुन फक्त कंठात विठोबाचें नाम धरायचे आहे म्हणजे फक्त नामस्मरण करायचे आहे. ते कसे करायचे तर निवांत बसून राम कृष्ण नारायणाचे दररोज चिंतन करावे. हेच अभंगाच्या चौथ्या चरणात संत चोखोबाराय सांगतात.

बैसोनी निवांत करावे चिंतन | राम कृष्ण नारायण दिननिशीं || 4 ||

संत चोखोबाराय म्हणतात बाबांनो निवांत बसुन म्हणजे मनाला भगवंताच्या ठीकाणी स्थिर करुन एकच दिवस सदा सर्वकाळ नाही तर दिननिशीं म्हणजे दररोज सदा सर्वकाळ त्या राम कृष्ण नारायणाचे चिंतन करावे. शेवटी संत चोखोबा म्हणतात की असाच निर्धार करावा कारण या जगात फक्त भगवंताचे , पांडुरंग परमात्मा विठोबाचें नामच एक सार आहे. हेच अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात.

चोखा म्हणे ऐसा करावा निर्धार |
नाम एक सार विठोबाचें || 5 ||

संत चोखोबाराय म्हणतात बाबांनो जीवनात परमानंद , आत्यंतिक आनंद , आत्यंतिक सुख प्राप्त करायचे असेल तर वर सांगितल्या प्रमाणे वाचेने विठ्ठलाचा सदासर्वकाळ जप करण्याचा, कंठात विठोबाचें नाम धारण करण्याचा, निवांत बसून भगवंताचे अखंड चिंतन करण्याचा आपल्या अज्ञानी जीवाने पक्का निर्धार ( निश्चय ) करावा.
निश्चयाचे बळ |
तुका म्हणे तेचि फळ ||
कारण त्या भगवंताचे, विठोबाचें नामच फक्त सार आहे बाकी या जगात सर्वच असार आहे. या बाबत संत प्रमाण सुद्धा आहेत .
फलकट तो संसार |
येथ सार भगवंत ||
सार सार सार विठोबा नाम तुझे सार |
म्हणवुनी शुळपाणी जपताहे वारंवार ||
सत्य साच खरे |
नाम विठोबाचें बरे ||
या प्रमाणे विठोबाचें नामच एक सार, सत्य आहे बाकी सर्वच असार, असत्य आहे म्हणून जो परमात्मा सत्य आहे, अविनाशी आहे, सुखरूप आहे. तोच आपल्याला अविनाशी सुखाची प्राप्ती करून देईल. म्हणून त्याच्याच नावाचा जप वाचेने अखंड करावा, त्याचेच नाम कंठात धारण करावे, त्याचेच निवांत बसुन चिंतन करावे असा उपदेश आपल्या अज्ञानी जीवांना संत चोखोबाराय करत आहेत. असे या पामर मनाला वाटते.

                          🙏*रामकृष्णहरि* 🙏
Writer = unknown

Sunday, September 2, 2018

Top 10 personality development tips







Believe in the self ,self is infinite.

Hello।दोस्तों आज मै आपको personality development के 10 important tips लाया हूँ आशा करता हूँ कि ये आपको बेहद उपयोगी होने वाले है तो चलो दोस्तों शुरू करते है

😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎

💎[1]-  लोगों को genuinely like करे ।

तो चलो दोस्तों इन दस बातों करते गोर ।
हम रोज़ाना बहुत से लोगों से मिलते हैं पर कुछ -एक लोग ही ऐसे होते हैं जो हमें प्रभावित कर जाते हैं. ऐसे लोगों के लिए ही हम कहते हैं कि, the person has got a pleasant personality. ऐसी personality वाले लोग अक्सर खुशहाल होते हैं और उनकी हर जगह respect होती है, उन्हें like किया जाता है, parties में invite किया जाता है और job में इन्हें promotion भी जल्दी मिलता है. Naturally, हम सभी ऐसी personality possess करना चाहेंगे और आज मैं अपने इस article में ऐसे ही 10 points share कर रहा हूँ जो आपको एक आकर्षक व्यक्तित्व पाने में help कर सकते हैं.

. [1]- लोगों को genuinely like करिए :

जब हम किसी से मिलते हैं तो मन में उस person की एक image बना लेते हैं. ये image positive, negative या neutral हो सकती है. पर अगर हम अपनी personality improve करना चाहते हैं तो हमें इस image को intentionally positive बनाना होगा. हमें अपने mind को train करना होगा कि वो लोगों में अच्छाई खोजे बुराई नहीं. ये करना इतना मुश्किल नहीं है, अगर आप mind को अच्छाई खोजने के लिए निर्देश देंगे तो वो खोज निकालेगा.

हमें लोगों के साथ patient होना चाहिए, उनकी किसी कमी या shortcoming से irritate होने की बजाये खुद को उनकी जगह रख कर देखना चाहिए. क्या पता अगर हम भी उन्ही जैसे circumstances में पले-बढे होते तो उन जैसे ही होते!!! इसलिए differences को सेलिब्रेट करिए उनसे irritate मत होइये.
Friends, हमारे चारो -तरफ फैली negativity हमें बहुत प्रभावित करती है, हम रोज़ चोरी, धोखा-धडी, fraud की खबरें सुनते हैं और शायद इसी वजह से आदमी का आदमी पर से विश्वास उठता जा रहा है. मैं ये नहीं कहता की आप आँख मूँद कर लोगों पर trust करिए, पर ये ज़रूर कहूँगा कि आँख मूँद कर लोगों पर distrust मत करिए. ज्यादातर लोग अच्छे होते हैं; कम से कम उनके साथ तो होते ही हैं जो उनके साथ अच्छा होता है, आप लोगों के साथ अच्छा बनिए, उन्हें like करिए और बदले में वे भी आपके साथ ऐसा ही करेंगे.
Ralph Waldo Emerson ने कहा भी है,
मैं जिस व्यक्ति से भी मिलता हूँ वह किसी ना किसी रूप में मुझसे बेहतर है.
तो जब हर कोई हमसे किसी न किसी रूप में बेहतर है तो उसे like तो किया ही जा सकता है!
       जब आप अपने best friend से मिलते हैं तो क्या होता है? आप एक दूसरे को देखकर smile करते हैं, isn’t it?
मुस्कराना जाहिर करता है कि आप सामने वाले को पसंद करते हैं. यही बात हर तरह की relations में लागू होती है; इसलिए आप जब भी किसी से मिलें ( of course कुछ exceptions हैं ) तो चहरे पर एक genuine smile लाइए, इससे लोग आपको पसंद करेंगे, आपसे मिलकर खुश होंगे. आपकी मुस्कराहट के जवाब में मुस्कराहट न मिले ऐसा कम ही होगा, और होता भी है तो let it be आपको अपना part अच्छे से play करना है बस.
ये सुनने में काफी आसान लग रहा होगा, करना ही क्या है, बस हल्का सा smile ही तो करना है, बहुत से log naturally ऐसा करते भी हैं; पर बहुत से लोग इस छोटी सी बात पर गौर नहीं करते, और अगर आप भी नहीं करते तो इसे अपनी practice में लाइए. एक मुस्कुराता चेहरा एक flat या stern face से कहीं अधिक आकर्षक होता है, और आपकी personality को attractive बनाने में बहुत मददगार होता है.
मुस्कुराने से एक और फायदा भी है, as per some research; जब हम अन्दर से खुश होते हैं तो हमारे एक्सटर्नल expressions उसी हिसाब से change हो जाते हैं, हमें देखकर ही लोग समझ जाते हैं कि हम खुश हैं; और ठीक इसका उल्टा भी सही है, यानि जब हम अपने बाहरी expressions खुशनुमा बना लेते हैं तो उसका असर हमारे internal mood पर भी पड़ता है और वो अच्छा हो जाता है.
So, don’t forget to carry a sweet smile wherever you go.



3. नाम रहे ध्यान :

किसी व्यक्ति के लिए उसका नाम दुनिया के बाकी सभी नामों से ज्यादा importance रखता है. इसिलए जब आप किसी से बात करें तो बीच-बीच में उसका नाम लेते रहिये. Of course अगर व्यक्ति आपसे senior है तो आपको नाम के साथ ज़रूरी suffix या prefix लगाना होगा.
बीच-बीच में नाम लेने से सामने वाला अपनी importance feel करता है और साथ ही आपकी तरफ ध्यान भी अधिक देता है. And definitely वो इस बात से खुश होता है कि आप उसके नाम को importance दे रहे हैं.
Friends, नाम याद रखने में मैं भी थोडा कच्चा था, यहाँ तक कि कई बार नाम जानने के 2 minute बाद ही वो ध्यान से उतर जाता था. ऐसा basically इसलिए होता था क्योंकि मैं नाम याद रखने की कोशिश ही नहीं करता था; पर अब मैं intentionally एक बार नाम सुनने के बाद उसे याद रखने की कोशिश करता हूँ. आप भी “नाम की महत्ता को समझिये ”, नाम याद रखना आपको एक बहुत बड़ी edge दे देता है.

4. “I” से पहले “You” को रखिये:

आप किसे अधिक पसंद करेंगे : जो अपने मतलब की बात करे या उसे जो आपके मतलब की बात करे?
Of course आप दूसरा option choose करेंगे …हर एक इंसान पहले खुद को रखने में लगा हुआ है …मैं ऐसा हूँ, मुझे ये अच्छा लगता है, मैं ये करता हूँ ….isn’t it? पर आप इससे अलग करिए आप “I” से पहले “You” को रखिये.
आप कैसे हैं “, आपको क्या अच्छा लगता है?, आप क्या करते हैं ?
I bet, ऐसा करने से लोग आपको कहीं अधिक पसंद करेंगे. अगर अपनी बात करूँ तो अगर आप मुझसे AKC के बारे में बात करेंगे तो मैं आपको बहुत पसंद करूँगा. 🙂
सिर्फ actors, cricketers, या writers ही नहीं एक आम आदमी भी audience चाहता है …जब आप एक आम आदमी के audience बनते हैं तो आप उसके लिए ख़ास हो जाते हैं. और जब आप बहुत से लोगों के साथ ऐसा करते हैं तो आप बहुत से लोगों के लिए ख़ास हो जाते हैं and in the process आप एक Person से बढ़कर एक Personality बन जाते हैं, एक ऐसी personality जिसे सभी पसंद करते हैं, जिसका charisma सभी को influence कर जाता है.



5. बोलने से पहले सुनिए:

इसे आप पॉइंट 4 का extension कह सकते हैं. जब आप दूसरे में interest लेते हैं तो इसमें ईमानदारी होनी चाहिए. आपने “आप क्या पसंद करते हैं?” इसलिए नहीं पूछा कि बस वो जल्दी से अपना जवाब ख़तम करे और आप अपनी राम-कथा सुनाने लग जाएं.
आपको सामने वाले को सिर्फ पहले बोलने का मौका ही नहीं देना है, बल्कि उसकी बात को ध्यान से सुनना भी है और बीच-बीच में उससे related और भी बातें करनी हैं. For ex: अगर कोई कहता है कि उसे घूमने का शौक है, तो आप उससे पूछ सकते हैं कि उसकी favourite tourist destination क्या है, और वहां पर कौन-कौन सी जगह अच्छी हैं.
अच्छे listeners की demand कभी कम नहीं होती आप एक अच्छा listener बनिए और देखिये कि किस तरह आपकी demand बढ़ जाती है.




6. क्या कहते हैं से भी ज़रूरी है कैसे कहते हैं :

आप जो बोलते हैं उससे भी अधिक महत्त्व रखता है कि आप कैसे बोलते हैं. For ex. आपसे कोई गलती हुई और आप मुंह बना कर sorry बोलते हैं तो उस sorry का कोई मतलब नहीं. हमें न सिर्फ सही words use करने हैं बल्कि उन्हें किस तरह से कहा जा रहा है इस बात का भी ध्यान रखना है.
इसलिए आप अपनी tone और body language पे ध्यान दीजिये, जितना हो सके polite और well-mannered तरीके से लोगों से बात करिए.
यहाँ मैं ये भी कहना चाहूँगा कि बहुत से लोग English बोलने की ability को Personality से relate कर के देखते हैं, जबकि ऐसा नहीं है, आप बिना A,B,C जाने भी एक प्रभावशाली व्यक्तित्व वाले इंसान बन सकते हैं.



7. बिना अपना फायदा सोचे लोगों की help करिए :

कई बार हम ऐसी स्थिति में होते हैं कि दूसरों की help कर सकें, पर out of laziness या फिर ये सोचकर कि इसमें हमारा कोई फायदा नहीं है हम help नहीं करते. पर एक pleasant personality वाला व्यक्ति लोगों की help के लिए तैयार रहता है. हाँ, इसका ये मतलब नहीं है कि आप अपने ज़रूरी काम छोड़ कर बस लोगों की help ही करते रहे, लेकिन अगर थोडा वक़्त देने पर आप किसी के काम आ सकते हैं तो ज़रूर आएं. आपकी एक selfless help आपको दूसरों की ही नहीं अपनी नज़रों में भी उठा देगी और आप अच्छा feel करेंगे.
आपने सुना भी होगा-
A little bit of fragrance always clings to the hands that gives you roses.



8. अपने external appearance को अच्छा बनाइये :

चूँकि हमारा पहला impression हमारी appearance की वजह से ही बनता है इसलिए इस point पर थोडा ध्यान देने की ज़रुरत है.
Appearance से मेरा ये मतलब नहीं है कि आप Gym जाने लगिए और body बनाइये, या फिर beauty parlour के चक्कर लगाते रहिये, it simply means कि आप occasion के हिसाब से dress-up होइये और personal hygiene पर ध्यान द्जिये. छोटी–छोटी बातें जैसे कि आपका hair-cut, nails और polished shoe आपकी personality पर प्रभाव डालते हैं.


9. क्या appreciate कर सकते हैं खोजिये :

चाहे मैं हूँ, आप हों, या फिर Mr. Bachchan, तारीफ सुनना सबको पसंद है. लोगों का दिल जीतने का और अपना friend बनाने का ये एक शानदार formula है …प्रशंशा कीजिये, सच्ची प्रशंशा कीजिये.
India में ना जाने क्यों किसी की तारीफ़ करना इतना कठिन हो जाता है … शादियों में जो ऑर्केस्ट्रा होती है उसमे ज़रूर गए होंगे ….बेचारा गायक एक शानदार गीत गाता है है और तालियाँ बजाने की बजाये लोग एक -दूसरे के चेहरे देखने लगते हैं …; अच्छा हुआ मैं orchestra में नहीं गाता नहीं तो ऐसी audience की वजह से depression में चला जाता. 🙂
खैर, मैं यहाँ individual level पे praise करने की बात कर रहा हूँ. अगर आप खोजेंगे तो हर इंसान में आपको तारीफ करने के लिए कुछ न कुछ दिख जाएगा; वो कुछ भी हो सकता है-उसका garden, coins का collection, बढियां से सजाया कमरा, उसकी smile, उसका नाम, कुछ भी, खोजिये तो सही आपको दिख ही जायेगा. और जब दिख जाए तो दब्बू बन कर मत बैठे रहिये, किसी की तारीफ़ करके आप उसे वो देंगे जो वो दिल से चाहता है …आप उसकी ख़ुशी को बढ़ा देंगे, उसका दिन बना देंगे, और सबसे बड़ी चीज आप उसे वो काम आगे भी carry करने के लिए fuel दे देंगे. अगर सामने बोलने से हिचकते हैं तो बाद में एक sms कर दीजिये, मेल से बता दीजिये, पर अगर कुछ praiseworthy है तो उसे praise ज़रूर करिए.
हाँ अगर बहुत कोशिश करने पर भी वो ना मिले तो don’t try to fake it…बच्चे भी समझ जाते हैं कि आप सच्ची तारीफ कर रहे हैं या झूठी.


10. लगातार observe और improve करते रहिये :

Personality development एक on-going process है. हम सब में improvement का infinite scope है, इसलिए कभी ये मत समझिये कि बस अब जिंतना improvement होना था हो गया, बल्कि अपने लिए कुछ समय निकाल कर अपनी activities, अपने words को minutely observe करिए, आपने क्या किया, आप उसे और अच्छा कैसे कर सकते हैं, कहीं ऐसा तो नहीं कि आप किसी चीज को लेकर खुद को तीस-मारखां समझ रहे हैं और हकीकत में लोग आपकी इस बात को पसंद नहीं करते.
For ex. कुछ साल पहले मैंने realize किया कि लोगों में जल्दी improvement लाने के चक्कर में मैं इतने अधिक mistakes point out कर देता कि उनका confidence कम हो जाता; so I improved on this point और अब मैं patiently ये काम करता हूँ. आप भी इस रास्ते पर बढ़ते हुए खुद को observe करते चलिए, और लगातार improve करते जाइये.
I hope ये 10 बातें आपको अपनी personality pleasant बनाने में help करेंगी.


अब क्या करना है?

अब आपको इन दस बातों की बारी-बारी से प्रैक्टिस करनी है. To start with आप अपनी पसंद का कोई एक point choose कर लें, ध्यान रहे कि एक बार में सिर्फ और सिर्फ एक point पर ही focus करना है. Choose करने के बाद इसे real life में apply करें. अपनी day-today activities में खुद पर नज़र रखें और देखें कि आप सचमुच उसे apply कर पा रहे हैं या नहीं. जब एक हफ्ते ऐसा कर लें तो दूसरे point को उठाएं और अब उसकी practice करें. इस दौरान आप पहले point को भी apply करते रहे, पर अगर वो miss भी हो जाता है तो don’t worry फिलहाल आपका focus point 2 है, और वो नहीं miss होना चाहिए.
इसी तरह से आप बाकी points की भी practice करते रहिये, और कुछ ही महीनो में आप पाएंगे कि एक साथ सारी बातों पर ध्यान दे पा रहे हैं. Just be patient and keep on moving, and surely आप जल्द ही एक pleasant personality के मालिक होंगे.
All the best!
तो दोस्तों चूस्त रहिए मस्त रहो and   Believe in the self ,self infinite.

विवेक पाटिल
vivekanandmpawar@gmail.com



Thursday, August 30, 2018

Type's of personality (1)- [The Administrator ]


       

                       🤓 The Administrator🤓
           
              स्वागत है आपका दोस्तों ,,मेरे पिछले blog में आपने पढ़ा की दुनिया में कुल 16 types के personality वाले लोग होते है ,तो अब हम हर एक प्रकार के personality वाली लोगो के बार में और Details जानते है ।
               जैसा की मैंने आपसे वादा किया था ,की आप सब दोस्तो कों पूरी जानकरी दूँगा तो शूरू करते है दोस्तों ।
16 प्रकार की personality (व्यक्तित्व)मे पहले हम  जानते हैं,,,

🤓[ 1 ]  - The Administrator -  (प्रशासक)
                       तो दोस्तों जानते हैं The Administrator यानी प्रशासक :: इस प्रकार मे आने वाले लोगों के बारेंमे  ,की इस Category आने लोगों का स्वभाव कैसा होता है तथा इस प्रकार के लोग दुनिया में कुल कितने प्रतिशत लोग आते है और इनसे आपना काम आप कैसे करवा सकते मतलब how to deal with this type of people.

                        🤓= क्या होता हे इन लोगों का मोटो  =🤓
   👍 👍   we will get the job done👍👍 ==(हम काम पूरा करेंगे)   बहुतायत ऐेसे लोग इस प्रकार के होते है की इनको कोनसा भी काम दे दिया जाय तो ये उसे पहले बता देते हे की,;जी हाँ सरजी हम आपका पूरा करेंगे ।ये हिचकिचाते नही बल्कि बिना आलस के आपनी ड्यूटी निभाते है ।

                          😎 = क्या qualities होती हैं  =😎
             Administrator type वाले लोग बहुत मेहनती होते है,साथ ही जिम्मेदार किस्म के,खूद निर्णय लेनेवाले,प्रामाणिक,उतावले नही होते (स्थिर) ,नियमो को पालन मे विश्वास करने वाले,हर काम मे वस्तुस्थिति पहचानकर काम को अंजाम देने वाले,हर विषय को तर्क से समझने वाले पर हर पहलू मे तर्क नही निकालते बस तर्क से काम लेते है,यह प्रँक्टीकल,साथ ही हर काम की पूरी जानकारी इकट्ठा करने वालो में से होते हैं ।
               ये बेकार की बातों को सुनने मे नही होते हैं ,यै आपनी बात साफ साफ रखते है,इसी वजह से कई बार इन्हें कठिनाई का सामना करना पडता ।
             😎The Administrator  😎type वाले लोगों की 4 बाते
[][1][]= sours of life energy =ये बाहरी दुनिया से ही ऊर्जा प्राप्त करते है,क्योंकि ज्यादातर ऐसे लोग सरकारी अफसर या किसी संस्था के अध्यक्ष होते हे ।
[][2][]= ,mode of assembling information = ये ज्यादातर आपने अनुभवों से ही जानकारी इकट्ठा करते है ।
[][3][]= Decision making mode =येच personality (व्यक्तित्व)वाले लोग आपने दिमाग से निर्णय लेते हैं ।
[][4][]= lifestyle = ये आपना जीवन नियमबध्द तरीके से व्यतीत करते है ।
              🤓 The Administrator🤓 personality वाले लोग आंदाजन दुनिया के कुल आबादी के 10से 16 प्रतिशत होते हैं ।

तो दोस्तों कैसा लगा ये blog यारो,हम आगे -आगे सभी प्रकार के personality वाली लोगों के बारे विस्तार से जानेंगे ।
                तो मस्त रहो चूस्त रहो and believe in the self ,self is infinite.
विवेक पाटिल
vivekanandmpawar@gmail.com

Wednesday, August 29, 2018

Power of personality



🌍🌎Believe in the self, self is infinite 🌎🌎
Vivek Patil  
नमस्कार दोस्तों !आज मैं आपको ये बताऊंगा की इस दुनिया में कितने प्रकार के लोग होते है।


🤔🤔🤔आप सोच रहे होंगे की ,,भला ये मै जानकर क्या करूँगा,इसमे मेरा क्या फायदा ,🙁,,,,,   चलो तो दोस्तों इस blog पढ़ने के पहले इस blog के बारे मे और इसके फायदोे के बारे मे ,आपको बताता चलू तो शायद कूछ महाशय इस blog को और आने वाले मेरे सभी blog s को पूरा पढ़े ।

🔎🔎🔎🔎आखिर क्या है इस blog में  👇👇

(1)- दुनिया में होते है कुल 16 प्रकार की personality (व्यक्तित्व)वाले लोग ।

(2)- इन 16 प्रकार की personality (व्यक्तित्व)वाले लोगों का कैसा होता है स्वभाव ।

(3)- हम तूम यानी सब व्यक्ती इन्हीं 16 प्रकार की category मै आते है ।

(4)- इन 16 प्रकार के personality में से हर एक प्रकार  मे दूनिया के कितने प्रतिशत लोग आते है ।

(5)- ,,,,,,
(6)- ,,,,,,,,,,,,
(  )- और बहुत कुछ उपयुक्त जानकारी,,,,,,,,,,,,,,,,,।



🤓🤓इस blogको पढ़ने से आपको होने वाले फायदे 🤓🤓

🤓 - »»(1)»»खूद की personality (व्यक्तित्व)के बारे मे जान सकोगे और उसको और बेहतर बना सकेंगे ।
🤓 - »»(2)»»आपने आसपास के,ऑफीस के,या आपने कार्यक्षेत्र के लोगों की personality (व्यक्तित्व)के  पहचान कर सही तरी के से उनके साथ काम कर सकेंगे   या उनसे आपना काम निकाल सकते है,  या फिर,,,
🤓 - »»(3)»»आपने कार्यक्षेत्र मे कामों को सही आदमी को,सही काम सौंप सकते है ताकी वो काम जल्दी और बढ़िया तरीके से पूरा होवे ।
🤓 -»»(4)»»और कितने फायदे की गिनाऊ यारों,,,,,

🤓 -»»(   )»»आगर सामने  वाले आदमी को पहचान पाएँगे तो समझों जीवन में हर एक पडाव पर   ,,सफलता पाने से तुम्हें कोई नहीं रोक सकता ।
तो बस शूरू करते दोस्तों,,,

🏹🛡🏹🛡🏹🛡🏹🛡🏹🛡🏹🛡🏹🛡🏹🛡🏹🛡🏹🛡🏹🛡🏹🛡

दोस्तों  सबसे पहले जानते है उन 16  प्रकार की personality (व्यक्तित्व)के बारे मे 👇👇

👮[1]  - The Administrator (प्रशासक)
             
☺[2] -  The Advocate (वकील)

😐[3] -  The Animator (अँनिमेटर)

😓[4] - The Artist (कलाकार)

🤓[5] - The Counselor (सलाहकार)

😎[6] - The Director (निर्देशक )

😂[7] -  The Enthusiast (उत्साही)

😏[8] - The Idealist (अदर्शवादि )

🙄[9] - The Innovator (ध्येयवादी )

😎[10]-The Inspector (निरीक्षक)

🤔[11]-The Logician (तर्कवादी)

😎[12]-The Mentor (आदर्श सलाहकार)

🤓[13]-The Practitioner (व्यवसायी)

😊[14]-The Presenter (प्रस्तोता)

🤗[15]-The Protector (रक्षक)

😎[16]-The Strategists (रणनीतिद्य)

         🤓तो दोस्तों यह तो मात्र 16 प्रकार की personality देखी हे हमने इस blog मे मै और हर एक एक प्रकार के बारे आपको पूरी जानकारी दूंगा मेरे आगे के blog मे तो अब के लिए बस इतना ही नमस्कार दोस्तो ।
        🤔🤔🤔  आप सोच रहे होंगे की बस क्या सर आधी आधूरी जानकारी देकर आप आपने blog को समाप्त कर रहे हो तो नही यारो ये बस🔛 शूरूवात हे अगे हम इन 16 प्रकार की personality मे से हर के बारे मे पूरी विस्तार से जानेंगे तो
      तो मस्त रहो चूस्त रहो and believe in the self ,self is infinite.
Vivek Patil
vivekanandmpawar@gmail.com  

Tuesday, August 28, 2018

🤗काय फरक पडत नाय🤗 one man Armey

                 


         *🤔 बंदरों की ज़िद्द🤔* 


  एक बार कुछ वैज्ञानिकों  ने एक बड़ा ही मजेदार प्रयोग  किया..

उन्होंने 5 बंदरों को एक बड़े से पिंजरे में बंद कर दिया और बीचों -बीच एक सीढ़ी लगा दी जिसके ऊपर केले लटक रहे थे..
     (  🙏🙏Copy from whatsapp 🙏🙏🙏) 


जैसा की अनुमान  था,  एक बन्दर की नज़र केलों पर पड़ी वो उन्हें खाने के लिए दौड़ा..

पर जैसे ही उसने कुछ सीढ़ियां चढ़ीं उस पर ठण्डे पानी की तेज धार डाल दी गयी और उसे उतर कर भागना पड़ा..

पर वैज्ञानिक  यहीं नहीं रुके,उन्होंने एक बन्दर के किये गए की सजा बाकी बंदरों को भी दे डाली और सभी को ठन्डे पानी से भिगो दिया..

बेचारे बन्दर हक्के-बक्के एक कोने में दुबक कर बैठ गए..

पर वे कब तक बैठे रहते,कुछ समय बाद एक दूसरे बन्दर को केले खाने का मन किया..
और वो उछलता कूदता सीढ़ी की तरफ दौड़ा..

अभी उसने चढ़ना शुरू ही किया था कि पानी की तेज धार से उसे नीचे गिरा दिया गया..

और इस बार भी इस बन्दर के गुस्ताखी की सज़ा बाकी बंदरों को भी दी गयी..

एक बार फिर बेचारे बन्दर सहमे हुए एक जगह बैठ गए…

थोड़ी देर बाद जब तीसरा बन्दर केलों के लिए लपका तो एक अजीब वाक्य हुआ..

बाकी के बन्दर उस पर टूट पड़े और उसे केले खाने से रोक दिया,
ताकि एक बार फिर उन्हें ठन्डे पानी की सज़ा ना भुगतनी पड़े..

अब प्रयोगकारों  ने एक और मजेदार चीज़ की..

अंदर बंद बंदरों में से एक को बाहर निकाल दिया और एक नया बन्दर अंदर डाल दिया..

नया बन्दर वहां के नियम  क्या जाने..

वो तुरंत ही केलों की तरफ लपका..

पर बाकी बंदरों ने झट से उसकी पिटाई कर दी..

उसे समझ नहीं आया कि आख़िर क्यों ये बन्दर ख़ुद भी केले नहीं खा रहे और उसे भी नहीं खाने दे रहे..

ख़ैर उसे भी समझ आ गया कि केले सिर्फ देखने के लिए हैं खाने के लिए नहीं..

इसके बाद प्रयोगकारों ने एक और पुराने बन्दर को निकाला और नया अंदर कर दिया..

इस बार भी वही हुआ नया बन्दर केलों की तरफ लपका पर बाकी के बंदरों ने उसकी धुनाई कर दी और मज़ेदार बात ये है कि पिछली बार आया नया बन्दर भी धुनाई करने में शामिल था..
जबकि उसके ऊपर एक बार भी ठंडा पानी नहीं डाला गया था!

प्रयोग  के अंत में सभी पुराने बन्दर बाहर जा चुके थे और नए बन्दर अंदर थे जिनके ऊपर एक बार भी ठंडा पानी नहीं डाला गया था..

पर उनका स्वभाव भी पुराने बंदरों की तरह ही था..

वे भी किसी नए बन्दर को केलों को नहीं छूने देते..

हमारे समाज  में भी ये स्वभाव देखा जा सकता है..

जब भी कोई नया काम शुरू करने की कोशिश करता है,
चाहे वो पढ़ाई , खेल , एंटरटेनमेंट, व्यापार, राजनीति, समाजसेवा या किसी और क्षेत्र से सम्बंधित  हो, उसके आस पास के लोग उसे ऐसा करने से रोकते हैं..

उसे असफलता  का डर दिखाया जाता है..

और मजेदार  बात ये है कि उसे रोकने वाले अधिकतर वो होते हैं जिन्होंने ख़ुद उस क्षेत्र में कभी हाथ भी नहीं आज़माया होता..

इसलिए यदि आप भी कुछ नया करने की सोच रहे हैं और आपको भी समाज या आस पास के लोगों के  नकारात्मक विचारों को झेलना  पड़ रहा है तो कान बंद कर लीजिये ..

और अपनी अंतरात्मा ,अपनी सामर्थ्य और अपने विश्वास और अनुभव को सुनिए..

       🙏🙏Copy from whatsapp 🙏🙏🙏🙏